"गोरगरीब जनता व शेतकरी हेच माझे दैवत व त्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असा विचार कायम ठेऊन जनतेच्या गरजेसाठी, विकासासाठी, आरोग्यासाठी, कल्याणासाठी विविध संस्थांच्या मार्फत सेवा देणे ही गरज आम्ही ओळखली.
शेतकरी, कामगार व इतर कष्टकरी वर्गाच्या समस्या त्यांच्यामध्ये जाऊन समजावून घेणे व त्यावर त्वरित काम करणे हीच सच्च्या लोकसेवकाची ओळख आणि आपुलकीची प्रचिती आहे."
![history](http://sujayvikhepatil.in/wp-content/uploads/2024/03/lokseva-1.jpg)
"देशातील गरीब जनता पैशांअभावी योग्य ती आरोग्य सेवा मिळवू शकत नाहीत त्यासाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत आहोत.
ग्रामदिन भागातील जनतेला; या अनेक गंभीर व दुर्मिळ रोगांवर मोफत उपचार आणि निदान या आरोग्य शिबिरांद्वारे करून लोकसेवा केली जाते."
![Arogya Shibir](http://sujayvikhepatil.in/wp-content/uploads/2022/03/Sujay.jpeg)