"जनतेचा प्रत्येक प्रश्न किंवा समस्या ही सरकारच्या दारी पोहचतेच असे नाही. त्यासाठी शहर, जिल्हा, तालुका, गाव तसेच मतदारसंघ, विभाग, वॉर्ड, गट,प्रत्येक पायरीवर उतरून जनतेशी संपर्क करावा लागतो."
![history](http://sujayvikhepatil.in/wp-content/uploads/2022/03/19.jpg)
"जनता हीच खरी सरकार ठरवते व जनतेचा कौलच त्यांचा योग्य उमेदवार निवडते अशा बाबींमध्ये जनतेशी केलेला संवाद, विकासकाऱ्यांची चर्चा हि जनसंपर्कातील महत्वाची गोष्ट असते.
जनसंपर्कातून जेष्ठ नागरिकांचे अनुभव, आशीर्वाद व युवांचा आधूनिक कल्पना, खंबीर पाठिंबा लोकहिताच्या कार्यांसाठी ऊर्जा बनते."
![history](http://sujayvikhepatil.in/wp-content/uploads/2024/03/jansampark-2.jpg)